बुलडाणा जिल्हा समता परिषदेच्या वतीने अजय तायडे यांचा सत्कार संपन्न
मलकापूर – दि. 13 | भारतीय राष्टीय काँग्रेस ओबीसी विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी खामगाव येथील संघर्षांतून तयार झालेले नेतृत्व श्री. अजय काशीरामजी तायडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल बुलढाणा जिल्हा समता परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला समता परिषदेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष तथा बिड जिल्हाध्यक्ष अँड. सुभाषराव राउत, अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रा. अरविंद गाभणे, जेष्ठ सामाजीक नेते दलितमित्र माधववरावजी हुडेकर, समता परिषदेचे राज्याचे सल्लागार प्रा. सदानंद माळी, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ खरात, संघटक संजयजी देवकर, जेष्ठ नेते प्रल्हादराव सातव, महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे जिल्हा अध्यक्ष मधुसुदन सपकाळ, जेष्ठ नेते अँड संजयराव वानखडे, मोताळा येथील भुषण वानखडे, विनोद इंगळे, गजाननराव भोपळे, ज्ञानदेव हरमकार, सुनिल डहाके, मलकापुर येथील अमोल राऊत, रविंद्र भोपळे, अमोल बगाडे, अँड भागवत वाघमारे, पंकज देविकार, दिपक सातव, गणेश गवळी, विनायक सातव, संतोष घाटे
नांदुरा येथील श्यामभाऊ राखोंडे, निव्रुत्ती इंगळे, गोपाल सातव, गजानन वानखडे, पातुर्डा येथील अनंत सातव, पि.राजा येथील सचिन वानखडे, सुरेश बगाडे, सुटाळा येथील उपसरपंच जयेश वावगे यांचेसह जिल्ह्यातील समता परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.